मुंबई - ( दिपक कारकर ) : शिक्षण हे काळाची गरज असणारे उपयुक्त माध्यम आहे. उद्याचं देशाचं भविष्य असणारा विद्यार्थी खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रवाहातूनच घडत असतो.म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकी देण्याच्या प्रयत्नांतून पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ( करजुवे, धामापूर, पेढांबे, भातगाव, पिरंदवणे ) आयोजित शैक्षणिक वर्षे - २०२१-०२२ मधील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचा गुणगौरव सोहळा कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड, सेनाभवन जवळ,दादर ( प.) मुंबई - ४०००२८ येथे आज रविवार दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वा.३० मि. आयोजित केला आहे. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...

No comments:
Post a Comment