मुंबई - ( दिपक कारकर ) : शिक्षण हे काळाची गरज असणारे उपयुक्त माध्यम आहे. उद्याचं देशाचं भविष्य असणारा विद्यार्थी खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रवाहातूनच घडत असतो.म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकी देण्याच्या प्रयत्नांतून पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ( करजुवे, धामापूर, पेढांबे, भातगाव, पिरंदवणे ) आयोजित शैक्षणिक वर्षे - २०२१-०२२ मधील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचा गुणगौरव सोहळा कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड, सेनाभवन जवळ,दादर ( प.) मुंबई - ४०००२८ येथे आज रविवार दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वा.३० मि. आयोजित केला आहे. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...

No comments:
Post a Comment