अखेर 30 तें 35 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कृ.उ.बा.स.लासुर स्टे. ही आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात ....
लासुर स्टेशन, अकलाख देशमुख, दि २२ : शेषराव ( नाना ) जाधव यांचा अखेर राजकीय वनवास संपला त्याचं बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ही संपला असेंच म्हणावा लागेल ?
आज रोजी कृ.उ.बा.समितीच्या सभापती पदी शेषराव जाधव तर उपसभापती पदी अनिल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.....
शेतकऱ्यांना डोळ्या समोर ठेवून पुढील काळात त्यांना पूरक असें नवनवीन उपक्रम राबवून नाविन्यपूर्ण असं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केल जाईल
" केवळ आश्वासन नाही तर काम असेल शेतकरी हा आमचा अभिमान असेल "
केवळ नाव देऊन विकास साधला जाणार नाही तर अण्णाला अभिप्रेत असलेलं शेतकरी हिताचं कृषी उत्पन्न बाजार समिती चालली पाहिजे हा मानस डोळ्यासमोर ठेवून आमदार प्रशांत बंब यांनी नवीन सभापती उपसभापती यांना सांगितले तसेंच सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन पुढील कार्य करा असें सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या....!
No comments:
Post a Comment