ठाणे महानगरपालिका कठोर निर्णय घेण्याची शक्यता !!
"लस नाही तर बसमध्ये प्रवेश नाही"
नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने ‘हर घर दत्तक ’उपक्रम हाती घेतला आहे. त्यापाठोपाठ आता लशीची एकही मात्रा घेतलेली नाही अशा नागरिकांना टीएमटीच्या बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असा सक्तीचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने घेतला आहे. .
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment