मुरबाड- (मंगल डोंगरे) : राज्यातील चौदा हजार दोनशे ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी ला होणार असून सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबर आहे. परंतु शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना आॕनलाईन अर्ज भरण्यासाठी असणारी वेबसाईट जाम झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज भरण्यास सुमारे तीन ते चार लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्व उमेदवारांचे अर्ज भरले जाणार नाहीत. सध्या आॕनलाईन सेंटर वर उमेदवार राञभर जागत आहेत परंतु सर्व्हर जॕम असल्याने फाॕर्म भरु शकत नाही अशा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सुमारे ६0% उमेदवार अजूनही अर्ज भरायचे शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आॕफलाईन अर्ज स्विकारावेत अशी जोरदार मागणी उमेदवारां कडून झाल्या मुळे राज्य निवडणूक आयोगाने त्या मागणीची गंभीर दखल घेवुन आँफ लाईन अर्ज स्विकरण्याचे आदेश देवुन 30/12/2020 पर्यंत सांयकाळी 5.30 वाजे पर्यंत वेळ वाढवून दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे.
विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे. उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : सिडको भवन येथील प...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...
-
"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न !! मुंबई, डॉ विष्णू भंडारे - सिद्धार्थ महा...
No comments:
Post a Comment