थैलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आज 43 रक्तदात्यांनी केले
सिद्धांत गाडे उल्हासनगर -
उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात 55 थैलेसिमिया ग्रस्त मुलांना दर 15 दिवसांनी रक्त चढ़वावे लागते. अम्बरनाथ, बदलापुर, कल्याण या ठिकाणाहून सुमारे 130 मुलांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त चढवावे लागते.
28 एप्रिल रोजी थैलेसिमिया ग्रस्त मुलांसाठी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. 29 एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभरात 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
28 एप्रिल रोजी मंगलवारी आणि 29 रोजी बुधवारी थैलेसीमिया यूनिट मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर कैम्प नम्बर 3 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
यावेळी उल्हासनगर मधील निरंकारी आश्रमचे सेवाधारी, समाजसेवक सत्येन पुरी आणि भीषम असुदानी मित्र परिवार तसेच इतर 43 रक्तदात्यांनी ने रक्तदान केले.
No comments:
Post a Comment