जळगांव, अखलाख देशमुख, दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात काढण्यात आली. यावेळी या रॅलीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी गुजरात विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, संघपती दलिचंद जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका व जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ.जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, मान्यवर व जळगावकर आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!
भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !! *मुंबई (पी. डी. पाटील ):* श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडूप (प) या शा...
-
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !! *डोंबिवली शिक्षण प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...

No comments:
Post a Comment