Sunday 30 October 2022

भारत जोडो यात्रेसाठी औरंगाबाद मधे वातावरण निर्मिती करा - नाना पटोले

भारत जोडो यात्रेसाठी औरंगाबाद मधे वातावरण निर्मिती करा - नाना पटोले 


मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० : भारत जोडो यात्रा संदर्भात पक्ष कार्यालय दादर टिळक भवण मुंबई येथे आज महत्वाची बैठक पार पडली या मध्य सविस्तर चर्चा झाली व भारत जोडो यात्रा संदर्भातील औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची पास यादी मा. आ. नाना भाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, यांना औरंगाबाद शहर जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष शेख युसूफ लिडर यानी पास ची यादि सादर केली, मा. आ नाना भाऊ पटोले यांनी भारत जोडो यात्रा औरंगाबाद शहरात वातावरण निर्मिती करून कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले या वेळी सोबत डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसार बाबा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...